मी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे आभार मानतो की आपण शपथविधीनंतर मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत केलं आणि सत्कार केला याबद्दल मी आभार मानतो. आपला हा संघ राज्याच्या संपूर्ण लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. विधीमंडळातून राज्याचा कारभार चालतो तो योग्य प्रकारे चालला आहे की नाही हे सांगण्याचं काम तुम्ही सगळे करत असता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. चुका झाल्यास ती निदर्शनास आणून देता, कधी कधी अशाही गोष्टी असतात की ज्या आम्हाला माहीत नसतात त्या जनतेपर्यंत पोहचतात, त्यानंतर आम्हाला या सगळ्यावर उत्तर द्यावं लागतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा