गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला जावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अद्याप स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, त्याचवेळी आता सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी दिली जावी, यासाठी प्रयत्न होताना दिसू लागले आहेत. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून त्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा