Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटमधला पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच पेटलं आहे. या घटनेवरुन सरकावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीने मोर्चा काढला आणि जोडे मारो आंदोलन केलं. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एक वाक्य उच्चारलं आणि विरोधकांना आयतं कोलीत हाती मिळालं. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जे वाक्य उच्चारलं त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जातं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा