भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय नेतृत्वाच्या अलीकडील काही निर्णयांमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी आणि असुरक्षित स्थितीत आहेत. महाराष्ट्राचा नवा चेहरा, जाणकार, पुढील हिंदुत्ववादी नेता म्हणून पक्षाने त्यांना सतत राष्ट्रीय मंचावर पुढे आणले होते. मात्र आता गेल्या तीन दिवसांत विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस ते भाजप सरचिटणीस या पदावर झालेली बढती आणि महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी हे त्याचेच संकेत आहेत. दोघेही फडणवीसांचे कट्टर विरोधक आहेत. या निर्णयांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की केंद्रीय नेतृत्वाने आपल्या पक्षाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या नेत्याचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा