राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय सत्राचा आजपासून दुसरा आठवडा सुरू झाला. गेल्या दोन दिवसांत राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या आक्रमक मागणीने झाली. अवकाळीच्या नुकसानावर दुपारनंतर सविस्तर निवेदन करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. मात्र, एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं असताना दुसरीकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांमद्ये हलक्याफुलक्या वातावरणात मिश्किल संवाद झाल्याचंही पाहायला मिळालं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा