पुलवामाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यापुर्वीच सभा, समारंभ, सोहळे आयोजित करणाऱ्या असंवेदनशील भाजपा सरकारने आजचा(दि.२४) चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होता, परंतू, सरकारने पुन्हा एकदा संवेदनशून्यतेचे दर्शन घडविले आहे. सरकारच्या संवेदनशून्यतेचा तसेच सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज(दि.२४) जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा