शिवसेना पक्षातील अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. हे सत्तापालट झाल्यानंतर देखील शिवसेनेतील अंतर्गत कलह अद्याप कायम आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा