पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यातील गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पात पाणी आरक्षित असल्याने प्रकल्पातून ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी पुन्हा प्रवाहित होणार आहे. तीन दिवसात अक्कलपाडय़ाचे पाणी शहरापर्यंत येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा