अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम करत १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण हे मागच्या दोन ते तीन वर्षांपासून अस्वस्थ होते. त्यांनी एका मुलाखतीत नाना पटोलेंवरही टीका केली आहे. इतकंच नाही तर नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं ही घोडचूक होती असंही वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे. भाजपात जाण्याचा निर्णय व्यक्तिगत होता, एकही आमदार संपर्कात नाही, मी कुणालाही या म्हणून सांगितलेलं नाही असंही अशोक चव्हाण म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा