अहिल्यानगर : जिल्हा ‘बिबट्या प्रवण’ क्षेत्र म्हणून गणला जाऊ लागला आहे. परिणामी बिबट्या, मनुष्य, पाळीव जनावरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण ठार झाले तर ८३ जण जखमी झाले आहेत तसेच ७१५५ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. त्यामुळे वनविभागाला तब्बल ८ कोटी ६७ लाख १५ हजार १३९ रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा