सांगली : समाजातील उपेक्षित, पीडित आणि गरीब वर्गासाठी सातत्याने सेवाकार्य करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन चिंचवड (पुणे) येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळाचे संस्थापक डॉ. अविनाश वैद्य यांनी केले.सांगली जिल्हा नगर वाचनालयतर्फे डॉ. वैद्य आणि त्यांच्या संस्थेस आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. वैद्य यांच्या पत्नी डॉ. मनाली वैद्य यावेळी उपस्थित होत्या. सांगलीतील कार्यकर्ते शरद फडके यांच्या देणगीतून गेली २६ वर्षे हा पुरस्कार देण्यात येतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा