सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर नात्यांमध्ये विसंवाद निर्माण करतो आहे..डॉ. जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक आजकाल प्रत्येक व्यक्ती मोबाईलचा वापर करते. मोबाईल हेच जीवन असे चित्र निर्माण झाले आहे. मोबाईल पासून थोडा वेळ जरी आपण दूर राहिलो तरी दखील अस्वस्थ वाटते. आणि या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाचा प्रत्येक जण आज वापर करत आहे. मात्र यामुळे नात्यांमध्ये व दुरावा निर्माण होत आहे. असे प्रतिपादन पोलीस महानिरीक्षक कारागृह, महाराष्ट्र राज्य, पुणे’चे डॉ. जालिंदर दत्तात्रय सुपेकर त्यांनी कर्जत येथे बोलताना सांगितले. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये शारदाबाई पवार सभागृह येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा