अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी करवीरनगरीत अल्प प्रमाणात हजेरी लावली. दुपारी तासभर पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या. उकाडय़ाने नागरिक हैराण झाल्याने त्यांना या पावसाने दिलासा मिळाला. शेतकरी मात्र मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस पडला नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्याने पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतक-यावर ओढवले आहे. अशा स्थितीत गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांसह बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे. शहर व परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसत राहिल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उकाडा कमी झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा