दसरा मेळाव्याच्या मुहुर्तावर भगवानगडावरील उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने मोठय़ा प्रमाणावर तैनात करण्यात आलेल्या पोलीस दलाने सुटकेचा निश्वास सोडला. गडावर भाविकांनी भगवानबाबांचा जयजयकार करत समाधीचे दशर्न घेतले. गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वादाने गेल्या सुमारे २५ वर्षांची गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित झाली, वादाच्या पाश्र्वभुमिवर गडावर अपेक्षित गर्दी उसळली नाही. वादातुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसुल व पोलीस प्रशासन मात्र सतर्क होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा