भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राज्यातील भाजपा नेतृत्वाविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर खडसे बाहेर पडल्यानं पक्षावर त्याचा परिणाम होईल असंही बोललं जात असून, याच विषयावर पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भूमिका मांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा