केंद्र सरकारने कांद्यावर भरमसाट निर्यातशुल्क लादलं आहे. यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. अशातच २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण, किमान ४ हजार प्रतिक्विंटलचा भाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा