विधानसभेचं पावसाळी अधिवेशन काल (शुक्रवार, ४ ऑगस्ट) संपलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी तुफान फटकेबाजी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, वर्षभर ते आमच्या ५० आमदारांना खोके आणि गद्दार म्हणून हिणवत होते, परंतु, याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हे पाहिलं पाहिजे.” त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाने ५० कोटी रुपये मागितल्याचं पत्रदेखील दाखवलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा