एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतून तब्बल ४० आमदार फुटून बाहेर पडले. परिणामी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं. मात्र, यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावरून आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा