शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज ( ८ फेब्रुवारी ) पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावरील सुनावणीवर भाष्य केलं. जून महिन्यात १६ आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यानंतर जुलै महिन्यात गद्दार गट निवडणूक आयोगाकडे जात शिवसेनेवर दावा करतो. त्यामुळे आमदार अपात्र ठरत असतील, तर निवडणूक आयोग त्यांचा दावा कसं काय गृहित धरू शकतो. म्हणून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आयोगाने निकाल देऊ नये, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यक्त केलं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा