देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटण्यात बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षांनी दिलों का गठबंधन असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून हे सर्व पक्ष एकत्र आले. या बैठकीवर आता भारतीय जनता पार्टी आणि एनडीएकडून टीका सुरू आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने या बैठकीवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा