जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठार परिसर हा अति संवेदनशील म्हणून ओळखला जातो . त्यामुळे या परिसरात सतत शांतता असते .या परिसरात मोठ्यांचा आवाज करणे सततच्या वाहतुकीला बंदी आहे. मात्र, या पठारावर केंद्रशासनाच्या नियमातील पळवाटा शोधत लग्न समारंभात नववधूसाठी हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. याबाबत साताऱ्याचे प्रशासन अनभिज्ञ राहिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा