जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवलं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन छेडलं आहे. या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी लाठीहल्ला केला. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या लाठीहल्ल्याचे राज्यभर तीव्र पडसात उमटले आहेत. दरम्यान, राज्य सरकारचे अनेक प्रतिनिधी जालन्यात जाऊन आंदोलकांची आणि मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा