शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटू लागले आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर विधान परिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. याप्रकरणी सभागृहात चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगत आतापर्यंत संभाजी भिडे यांना अटक का झाली नाही, असा सवाल काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. २८९ च्या प्रस्तावावर भाई जगताप बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा