सोलापूर : पाचशे रुपयांची पाणीपट्टी थकल्याने शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने चढविलेला बोजा दंडासह संपूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरुनदेखील सातबारा उताऱ्यावरील सरकारने बोजा कमी केला नाही. त्यामुळे मन:स्ताप होऊन एका वयोवृध्द शेतक ऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे ही घटना घडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा