सांगली : ‘संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदु:खाची जाणीव तिजला नाही’ या गीतातील शब्दांप्रमाणचे सध्या कृष्णातीराची स्थिती झाली आहे. औदुंबरच्या डोहापासून कर्नाटक सीमेवर असलेल्या म्हैसाळ धरणापर्यंतचा ६० किलोमीटरचा कृष्णाकाठ सध्या मगरींच्या वास्तव्याने धास्तावला आहे. बेसुमार वाळू आणि माती उपसा मगरींचा अधिवास नष्ट करण्यास कारणीभूत ठरला आहे. काठावर येणारा आपला शत्रूच अशी मानसिकता मगरींची झाल्यानेच हा धास्तावलेपणा काठच्या लोकांनी ओढवून घेतला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा