दापोली किनारपट्टीवर उत्तरेकडील जोरदार वाऱ्याचा वेगामुळे मासेमारीला ब्रेक लागल्यामुळे किमान ८०% नौका नांगर टाकून उभ्या आहेत. त्यामुळे हर्णे बंदरात मासळीच नाही. त्यामुळे गेले महिनाभर मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती मध्ये दुष्काळात तेरावा प्रमाणे मच्छिमारांची अवस्था झाली असून हर्णे बंदराची आर्थिक घडीच विस्कटलेली दिसत आहे. या परिस्थितीमुळे मोठा परिणाम येथील उद्योग विश्वावर झालेला दिसत आहे. रोज होणारी करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा