उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी प्राणवायूची प्रत्यक्ष मागणी आणि उपलब्धता यात मोठी तफावत निर्माण होत आहे. प्राणवायूच्या तुटवड्यातून निर्माण झालेला जटील प्रश्न मात्र आता लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी हवेतून प्राणवायूची निर्मिती करण्याचे प्रकल्प साकारले जात आहेत. त्यापैकी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकल्प कार्यान्वित झाला असून उर्वरित चार प्रकल्प महिनाभरात सुरू होतील असा विश्वास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा