यवतमाळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १६० विद्यार्थ्यांना मंगळवारी मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचे समजत आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी ५० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यवतमाळच्या उमरी तालुक्यात असणाऱ्या मुरली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. अन्न शिजवताना त्यामध्ये पाल पडली होती, मात्र ही गोष्ट आचाऱ्याच्या लक्षात न आल्याने शाळेतील १६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.    

tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
The Medical Education Department has decided to take action against colleges that charge admission fees Mumbai news
प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा
Mumbai cet cell
अर्जामध्ये चुकीची टक्केवारी नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाकडून दिलासा, एमबीएच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी
11th standard seats are largely vacant in last some years
शहरबात : फुगवटा ओसरणार कधी?
Students in Paithan poisoned by biscuits
पैठणमधील विद्यार्थ्यांना बिस्किटांमधून विषबाधा
Kolkata Rape Case : “…तर माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नका”, कोलकाताच्या रुग्णालयातील नव्या प्राचार्यांचा पहिल्याच दिवशी संताप!
Mid Day Meal News
Mid Day Meal : मुख्याध्यापकांनी केली दिव्यांग विद्यार्थ्याला नॉनव्हेज खाण्याची सक्ती, तक्रारीनंतर निलंबन