अलिबाग : रत्नागिरी इथं बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना ये जा करण्याकरिता रायगड जिल्ह्यातून तब्बल १५० एस टी बसेस पाठवण्यात आल्या. त्यामुळे रायगड जिल्ह्यात एस टी बसेसची कमतरता जाणवत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. अलिबाग आगारातून दिवसभरात ५४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा