सध्या अहमदनगरसह महाराष्ट्रात सर्वत्र उन्हाचा चटका वाढला असून सूर्य आग ओकत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदला आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने नागरिकांना उष्माघाताच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं आणि दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे. अशा स्थितीत जंगली प्राण्याची स्थिती अत्यंत भयानक बनली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा