माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर देशमुखांवर झालेली कारवाई आणि देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपामुळे राज्याच राजकारण ढवळून निघालं होतं. अनिल देशमुख हे १४ महिने तुरुंगात असताना काय घडलं? आपल्या विरोधात कशा पद्धतीने षड्यंत्र रचण्यात आलं? याबाबत आता देशमुखांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा