सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या सुमारे ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेली आठ वर्षे अटकेत असलेले माजी आमदार रमेश कदम यांची जामीनवर सुटका झाल्यानंतर त्यांचे प्रथमच मोहोळ शहरात आगमन झाले. तेव्हा हजारो समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यातून कदम यांचे वलय अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण मोहोळमध्ये पुन्हा राजकीय वादळ घोंगावण्याची चिन्हे दिसत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा