पंढरपूर : वारकरी संप्रदायात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या माघी एकादशीला राज्यातून जवळपास चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. भाविकांनी एकादशीला पहाटे स्नान, नगरप्रदक्षिणा, देवाचे दर्शन घेतले. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना १२ ते १३ तास लागत होते. एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरास फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा