अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरनजीक धारवाडा येथील बिलदोरी नदीच्या पुलावरून ऑल्टो कार नदीत उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांना जलसमाधी मिळाल्याची दुदैवी घटना गुरुवारी उघडकीस आली. संजय गोविंद आजनकर (४६), गजानन गोविंद आजनकर (४०), गायत्री गजानन आजनकर (३५) आणि श्रावणी गजानन आजनकर (७, सर्व रा.यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत. आजनकर कुटुंबीय मारुती ऑल्टो कारने वर्धमनेरी येथे नातेवाईकांकडील लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी यवतमाळ येथून निघाले होते. अंजनसिंगी ते कौंडण्यपूर मार्गावर धारवाडानजीक बिलदोरी नदीवरील पूल पार करताना कार नदीत उलटली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा