राज्यात विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. आतापर्यंत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासापूर्वीचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट द्यावा लागत होता. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे. प्रवशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्टमधून सूट देण्यात आली आहे. त्याऐवजी करोना लसीचे दोन डोस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. “ज्या प्रवाशांनी करोना लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्टची गरज नाही. मात्र त्यांच्याकडे दोन डोस घेतल्याचा रिपोर्ट असणं आवश्यक आहे.”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा