लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत. महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या तीन पक्षांमध्ये ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. दरम्यान, या कथित फॉर्म्युलावर शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी संताप व्यक्त केला आहे. कीर्तिकर म्हणाले, या फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच जागावाटपावर आमच्या पक्षासह आमच्या मित्रपक्षांमध्ये कोणते नेते चर्चा करत आहेत, काय चर्चा करत आहेत याची आम्हाला काहीच माहिती नाही. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्याशी आणि आमच्या पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. परंतु, १२ जागांचा हा कथित प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा