सातारा : सामाजिक प्रगती आणि वैचारिक प्रगल्भतेसाठी बुद्धिवंतांचे असणे समाजासाठी गरजेचे असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर विचार मंचाच्या वतीने सातारा येथे आयोजित ‘महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा आणि नरहर कुरुंदकर’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ‘महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले, ज्यांनी वेळोवेळी जाती, धर्म भेदाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या मशागतीसाठी आणि जडणघडणीसाठी कणखर भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अशा अनेक विचारवंतांची मोठी भूमिका आहे. नरहर कुरुंदकरही त्याच विचारसरणीतले होते. त्यांनी धर्म, धर्मातील भेदाभेद, जातीयवाद या पलीकडे जाऊन भूमिका मांडली,’ असे कुबेर यांनी नमूद केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा