लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एनडीएमधील काही नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला पाहिजे तेवढं यश मिळवता आलं नाही. महाराष्ट्रात ४८ जागांपैकी महायुतीच्या फक्त १७ जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या. आता विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. मात्र, त्याआधी राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा