पोटाची भूक ही माणसाच्या मूलभूत गरजेपकी एक. ही भूक भागविण्यासाठी निसर्गाने व्यवस्थाही केली आहे. मात्र महादेवाच्या डोंगररागांत विखुरलेल्या माणदेशात वर्षांनुवर्षांच्या दुष्काळात निसर्गाने तशी काही सोय न केल्याचेच दिसते. पण मग या निसर्गाला दोष देत इथेच खुरडत जगण्यापेक्षा काही हालचाल करण्यासाठी या माणदेशीच्या अनेक तरुणांनी कित्येक वर्षांपूर्वीच स्थलांतर करत पोट भरण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच मग हा प्रदेश आणि गलाई उद्योगाचे एक नाते तयार झाले. सोन्याला झळाळी देतादेता आज या शेकडो घरांनाच जणू उजाळा मिळाला आहे. विटा-खानापूर परिसरातील पारे, वेजेगाव, साळसिंग, देवेिखडी, वाळूज, वासुंबे, लेंगरे, बलवडी, घोटी या गावांमध्ये फिरू लागलो, की या ‘सुवर्णझळाळी’चीच कथा सर्वत्र ऐकण्यास मिळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा