पुण्यातील निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल शशिकांत दळवी हे गेली १८ वर्षे जलसंधारणासाठी काम करत आहेत. २००३ मध्ये ‘रुफ टॅाप रेन वॅाटर हार्वेस्टिंग’ या आपल्या प्रकल्पांतर्गत त्यांनी विमान नगर येथील स्वतः राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेपासून याची सुरुवात केली. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे सोसायटी टँकर मुक्त होण्यास मदत झाली. ज्यामुळे पैशाची बचत झाली शिवाय विमान नगरमधील पाण्याची पातळीही सुधारली. सोसायटीमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ‘पर्जन्य’ ही संस्था स्थापन केली. संस्थेद्वारे त्यांनी पाण्याबाबत जनजागृतीची मोहिमही हाती घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा