जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहे. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. या संदर्भात पडळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा