अहिल्यानगरः लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाच्या गोदामांत सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असल्याचा अहवाल, याच विभागाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ यंत्रणेने दिला आहे. गोदामांमध्ये सीसीटीव्ही नाहीत, धान्याला कीड लागू नये म्हणून डबेज प्लेटस् (जमीनीवर लाकडी फळ्या) नाहीत, आगप्रतिबंधक साधने नाहीत, वजनकाटे जुनाट झालेली आहेत, औषध फवारणीसाठी (धुरीकरण) तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा