Hasan Mushrif On Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेला आज २१ दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत, तर काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा