साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडीनं जप्त केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अशा एकूण ३० कारखान्यांची यादीच पाठवली आहे. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना विनंतीवजा आव्हान दिलं आहे की त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करायला हवी. त्यासोबतच, साखर कारखाने तोट्यात घालणाऱ्या संचालकांची चौकशी लावावी, अशी मागणी देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा