सरकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं, असं विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून राजकीय वातावरण तापत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. ‘वंदे मातरम्’ऐवजी आम्ही ‘जय बळीराजा’ म्हणणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा