माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसूल केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे परमबीर सिंहच आता सापडेनासे झाले आहेत. खुद्द तपास यंत्रणांनाच संशय आहे की ते देश सोडून फरार झाले आहेत. कारण राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं ऑगस्ट महिन्यामध्ये अनेकदा परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं. मात्र, तरीदेखील परमबीर सिंह चौकशीसाठी फिरकले नाहीत. त्यामुळे नेमके परमबीर सिंह आहेत कुठे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधिकारी म्हणून ज्या विभागाच्या अखत्यारीत परमबीर सिंह येतात, त्या गृह विभागाला देखील त्यांच्याविषयी माहिती नाही. खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच ही माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा