लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. त्यानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकारही स्थापन झालं. नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यामध्ये एनडीएच्या काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यामध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही. त्यावरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला किती जागा मिळायला हव्या, यासंदर्भात भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभेला ८० जागा लढवल्या पाहिजेत”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा