कराड : अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. १९९९ साली ते काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते तर, कदाचित काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव पुढे केले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा अभयसिंहराजे त्यावेळी ज्येष्ठ असताना त्यांना का बाजूला ठेवलं? संधी का दिली नाही? हे माहीत नाही. परंतु, यामुळे जसे अभयसिंहराजेंच्या नेतृत्वाचे नुकसान झाले तसे ते सातारा जिल्ह्यासह राज्याचेही मोठे नुकसान झाले. कर्तृत्व असतानाही जाणीवपूर्वक डावलणे हा अभयसिंहराजेंवर झालेला मोठा अन्यायच होता, अशी खंत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा