धाराशिव : मराठा आरक्षणासाठी मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळू लागले आहे. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने जिल्हाभरातील व्यापार्यांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळत आंदोलनाला समर्थन दिले. उमरगा येथे कर्नाटकातील बस जाळण्याचा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील सर्व आगारांनी मंगळवारी प्रवासी सेवा बंद ठेवली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा