नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असे आश्वासन भाजपच्या केंद्रातील महत्त्वाच्या नेत्यांनी खुद्द शिंदे यांना दिले आहे. मात्र, मालवणमधील घटनेनंतर बदललेली परिस्थिती आणि निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कमालीचा सक्रिय झाल्याने मुख्यमंत्रीपदाचा ‘बिहार पॅटर्न’ राबवण्याच्या भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा